शासन आपल्यादारी हा बोगसपणा, दारातही कुणी उभं करत नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय.

शासन आपल्यादारी हा बोगसपणा, दारातही कुणी उभं करत नाही; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
| Updated on: Dec 05, 2023 | 4:28 PM

मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी हा बोगसपणा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या शासन आपल्या दारी या शासकीय कार्यक्रमावरच जोरदार टीका केली आहे. तर सरकारला आता कुणी दारातही उभं करायला तयार नाही, असे म्हणत सरकारवर घणाघात केलाय. ज्यावेळी मविआचं सरकार असताना नागपुरातील अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून २ लाखांपर्यंतच कर्ज माफ केले होते, असे म्हणत असताना शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था तारली होती. आता मात्र शेतकऱ्यांमागे संकटांमागून संकटं येताय. शेतकऱ्यांचे कर्ज वाढत चाललं असताना बँकेचे तगादे मागे लागले असल्याचे सांगितले तर सरकारने त्यांची सुरू असलेली ही थोतांडं, नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला विनंती केली आहे.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.