LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde
देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुंबई : अखंड विश्वाच नुकासन झाल आहे. अशी माणसं पुन्हा जन्माला येत नाही. न भरुन येणार नुकसान आहे. देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
