LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde
देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुंबई : अखंड विश्वाच नुकासन झाल आहे. अशी माणसं पुन्हा जन्माला येत नाही. न भरुन येणार नुकसान आहे. देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Follow Us
Latest Videos
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
