LataDidi यांच्या निधनाने देशाचं वैभव आपल्यातून निघून गेलं : Eknath Shinde
देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मुंबई : अखंड विश्वाच नुकासन झाल आहे. अशी माणसं पुन्हा जन्माला येत नाही. न भरुन येणार नुकसान आहे. देशाच वैभव आज आपल्यातुन निघून गेल आहे. हा आपला अभिमान होता. सर्व लोक त्यांच्या दुखात सहभागी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Follow Us
Latest Videos
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
