राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा
राज्या पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस झाल्यास राज्यातील जनतेला उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. सध्या राज्यात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे जर अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास याचा मोठा फटका हा पिकांना बसू शकतो, उन्हाळी बाजरीसह ज्वारीच्या पिकाला देखील पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आंब्यांच्या बागांचे देखील नुकसान होऊ शकते.
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा

