राष्ट्रवादी कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार ‘हा’ सवाल

VIDEO | येत्या ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला होणार आहे. या होणाऱ्या सुनावणीकरता अजित पवार गट आणि शरद पवार असे दोन्ही गट तयार, मात्र शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान विचारला जाणार प्रतिसवाल, पक्षात फूट नाही मग...

राष्ट्रवादी कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
| Updated on: Oct 04, 2023 | 1:25 PM

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र किती? असा प्रतिसवाल पवार गट आयोगाला करणार आहे. दरम्यान, येत्या ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला करण्यात येणार आहे. या होणाऱ्या सुनावणीकरता अजित पवार गट आणि शरद पवार अशा दोन्ही गटाकडून तयारी करण्यात येत आहे. अशातच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. हाच प्रश्न शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नाही असं वारंवार शरद पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. असे असतानाही निवडणूक आयोगापुढे सुनावणी का? असा प्रश्न कायम आहे आणि हाच प्रश्न शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे उपस्थित करणार आहे.

Follow us
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.