चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसान

आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार प्रचंड महत्त्वाचा आहे (Do not drink water after eating chapati)

चपाती खाल्यानंतर 'ही' चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसान
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 2:41 PM

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार प्रचंड महत्त्वाचा आहे. पौष्टिक आहाराचं सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. जेवताना बोलू नये किंवा बडबड करु नये, असं म्हणतात. मात्र, या गोष्टीला कुणी सहसा गांभीर्याने घेत नाही. या छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो (Do not drink water after eating chapati).

आपलं शरीर 75 टक्के पाण्याने भरलं आहे. दररोज आपल्याला 5 ते 7 लीटर पाण्याची गरज असते. मात्र, तुम्हाला ठावूक आहे का, चपाती खाल्यानंतर पाणी पिल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकतं. तसं केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर पडतो. जर तुम्ही गरम चपातीसोबत पानी, कोल्डड्रींक किंवा दूध पीत असाल तर पचनक्रियेसाठी ते हानिकारक आहे (Do not drink water after eating chapati).

जेवणानंतर चहा-कॉफी पिऊ नये

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नये. तज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. कारण त्यामध्ये असलेलं टेनिन केमिकल जेवणातील लोह शोषून घेते. त्यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होते. परिणामी, तुम्ही कदाचित अॅनिमियाचे बळी ठरु शकता.

चुकूनही सिगरेट पिऊ नका

अनेक लोकांना सिरगेटचं व्यसन असतं. सिगरेट आपल्या शरीरास हानिकारक आहे हे सर्वांना ठावूक आहे. पण जर जेवणानंतर सिगरेट पिल्यास त्याचं नुकसान हे दहा सिगरेट पिल्याच्या बरोबरचं नुकसान होतं. तुम्हालादेखील जर सिगरेटची सवय असेल सिगरेटची सवय मोडायला हवी.

जेवणानंतर अंघोळ करु नये

आयुर्वेदच नाहीच तर मेडिकल सायन्सही सांगतं की, जेवणानंतर लगेच अंघोळ करु नये. अंघोळ केल्यानंतर शरीरातील तापमान कमी होतं. त्याचा परिणाम ब्लड सर्क्युलेशनवर होतो.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.