भाजपाचा पहिला विजय, निवडणुकीआधीच फडकवला विजयाचा झेंडा; नेमकी काय कमाल केली?
BJP Victory : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने शानदार सुरुवात करत पहिला विजय मिळवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
1 / 5

सोलापूरच्या अनगर पंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात येत आहे.
2 / 5

माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. हा या निवडणुकीतील भाजपचा पहिला विजय आहे.
3 / 5

भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वखालील पॅनलचे 17 अर्ज दाखल झाले आहेत, मात्र विरोधी बाजून एकही अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
4 / 5

17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने जवळपास बिनविरोध निवड झाल्याने जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
5 / 5

मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उज्वला थिटे यांचा थेट सामना होणार आहे.
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
मोठी बातमी ! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला
Amitabh Bachchan : फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारावर जगतायेत बिग बी...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...