AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील पी. जोग शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार, दहावीच्या सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल परीक्षा विना; पालक आक्रमक

सीबीएससीच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्म मध्ये होऊन दोन्ही टर्म चे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा नुकसान झालं असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.

पुण्यातील पी. जोग शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार,  दहावीच्या सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल   परीक्षा विना;  पालक आक्रमक
P jog school
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 23, 2022 | 2:50 PM
Share

पुणे – नुकताच सीबीएसई परीक्षेचा (CBSC result )निकाल जाहीर झाला. मात्र या निकालानंतर पुण्यातील पी. जोग शाळेत (P. Jog School) गोंधळ निर्माण झाला आहे. निकालानंतर पालकांनी शाळेने दहावीचा निकाल खोटा लावल्याचा आरोप केला आहे. जोग शाळेने पहिल्या सेमिस्टरचे पेपर झाले नसल्यांचा आरोप पालकांनी केला आहे. शाळेने केवळ सेमिस्टर परीक्षेवर निकाल लावला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी (Students)नापास झाले आहेत. त्यामुळे नापास मुले घाबरली आहे. निकालानंतर पालकांनी आक्रमक होत आंदोलन केले आहे. मात्र शाळा या आरोपावर कोणत्याही प्रकारचे उत्तर देता नसल्याचे पालकांनी म्हटले आहे. शाळेने केवळ सेमिस्टरवर दहावीचा निकाल लावला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेने नापास केलं आहे. या चुकीच्या निकालामुळे आमची मुले घाबरलेली आहेत. त्यांना काय झालं तर याची जबाबदारी कोण घेणार असंही पालक म्हणाले.

नमक काय घडलं

कोथरूडमधील पी.जोग शाळेत सीबीएससीचा निकाल जाहीर झाला . मात्र या निकालावर नाराजी व्यक्त करत शाळेच्या विरोधात गोंधळ घालत आंदोलन केलं. सीबीएससीच्या पहिल्या सेमिस्टर चे पेपर न घेताच शाळेने निकाल जाहीर केल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. त्याचारोबर विद्यार्थ्यांना खोटे मार्क देत रिझल्ट लावून 90 टक्के मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा केवळ 60टक्के निकाल लावल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. या सगळ्या संतप्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केला आहे. सीबीएससीच्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे दोन टर्म मध्ये होऊन दोन्ही टर्म चे मार्क हे बोर्डाला कळवावे लागतात. पण या शाळेने पहिल्या टर्मचा पेपरच घेतला नाही. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा नुकसान झालं असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे. विशेष म्हणजे सीबीएससी बोर्ड हा इयत्ता पाचवी पासून द्यायचा असतो. पण या शाळेने या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्ड हा नववीला दिला त्यामुळेच प्रशासनाने भोंगळा कारभार केला असल्याचा आरोप देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केला आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?