
ज्या घरात महिलांचा मान सम्मान असतो, त्या घरात नेहमी लक्ष्मी देवीची कृपा असते. ज्या घरात महिलांचा अपमान होते, तेथे देवीची कृपा होत नाही.

गरुड पुराणात सांगितल्या प्रमाणे, जे लोक महिलांसोबत चुकीचे वागतात, त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो.

वडीलधाऱ्या लोकांचा सम्मान केल्याने आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे असे कोणतेंच काम करु नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखवलं जाईल.

लोभापाई कोणतेही चूकीचे काम करुन नका. स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचाही अधिकार हिसकाऊन घेवू नका.

लोकांनी जसं जमेल तसं आपापल्या परीने गरीबांना आणि गरजूंना दान-धर्म करायला हवा.