
जळगाव जिल्हा हा सध्या हॉट जिल्हा म्हणून सध्या ओळखल्या जात आहे.

45 च्या वर सेल्सिअस तापमानाचा पारा पार केला असून उष्णतेच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत.

त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक मानल्या जाणाऱ्या केळी पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे.

केळी पिकाला उन्हाचा फटका, इतर पीकांसहीत बागा सुकल्या, बळीराजा पुन्हा संकटात