PHOTO | उद्यापासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, काय सुरु, काय बंद राहणार?
उद्या संध्याकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. (Curfew in Maharashtra for 15 days from tomorrow, what started, what will be closed)
1 / 14
1200 मेट्रिक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादित होते, रुग्णांसाठी तब्बल 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरतो.
2 / 14
पंतप्रधान मोदींना पत्र लिहणार, इतर राज्यातून हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची परवानगी द्या!
3 / 14
जीएसटी परताव्यासाठी अधिकची मुदतवाढ द्या, पंतप्रधानांना विनंती करणार!
4 / 14
गेल्या वर्षी जी आरोग्यव्यवस्था वाढवली, ती आझ तोकडी पडताना दिसत आहे.
5 / 14
ऑक्सिजन कमी पडतोय, बेड्स कमी पडताहेत, औषधं कमी पडत आहेत. आपण सगळं वाढवू.
6 / 14
ही उणीदुणी काढायची वेळ नाही. उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र कधीही माफ नाही करणार!
7 / 14
राज्यातील निर्बंधात वाढ करावी लागणार, हे निर्बंध उद्या 8 वाजल्यापासून लागू होणार
8 / 14
उद्या संध्याकाळपासून राज्यात 15 दिवस संचारबंदी लागू
9 / 14
14 एप्रिल 2021 पासून राज्यात 15 दिवस कलम 144 म्हणजेच संचारबंदी लागू
10 / 14
पंतप्रधानांना विनंती केली, सगळ्यांना सांगा राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ.
11 / 14
सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा चालू राहतील
12 / 14
आवश्यक सेवा सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहिल.
13 / 14
रस्त्यावरील छोटी दुकाने सुरु राहणार, मात्र पार्सल सुविधेचीच परवानगी
14 / 14
दारिद्ररेषेखालील जनतेला 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ. शिव भोजन थाळी मोफत देणार.