Garud Puran : गरूड पुराणानूसार जो करतो हे पाच कामं, संकटे राहतात त्याच्या दूर

| Updated on: Apr 01, 2023 | 2:42 PM

मुंबई : गरूड पुराणानुसार माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. जीवनापासून ते मृत्यूनंतरची सर्व माहिती गरुड पुराणात दिली आहे. सत्कर्म करणार्‍या व्यक्तीचे जीवन सुखी आणि समृद्ध असते असे या पुराणात सांगितले आहे. तर वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरुड पुराणानुसार, व्यक्तीने आपल्या जीवनात या 5 गोष्टी नियमितपणे करावे. ज्यामुळे जीवनात सुख-शांतीसोबतच मृत्यूनंतरही मोक्ष प्राप्त होतो.

Garud Puran : गरूड पुराणानूसार जो करतो हे पाच कामं, संकटे राहतात त्याच्या दूर
Follow us on