GK : भारतातील पहिला जिल्हा कोणता, तो कोणत्या राज्यात आहे?

India GK : भारतात 800 पेक्षा जास्त जिल्हे आहेत. यातील प्रत्येक जिल्हा खास आहे, प्रत्येक जिल्ह्याला विशेष महत्त्व आहे. मात्र भारतातील पहिला जिल्हा कोणता? हे अनेकांना माहिती नाही. याचे उत्तर जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 19, 2026 | 9:01 PM
1 / 5
भारतातील पहिला जिल्हा : बिहार राज्यातील 'पूर्णिया' हा भारतातील सर्वात पहिला आणि जुना जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने 1770 मध्ये केली होती. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या हा देशातील सर्वात जुना जिल्हा ठरतो.

भारतातील पहिला जिल्हा : बिहार राज्यातील 'पूर्णिया' हा भारतातील सर्वात पहिला आणि जुना जिल्हा मानला जातो. या जिल्ह्याची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने 1770 मध्ये केली होती. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या हा देशातील सर्वात जुना जिल्हा ठरतो.

2 / 5
ऐतिहासिक पार्श्वभूमी : मुघलांच्या राजवटीत पूर्णिया हा एक लष्करी सीमावर्ती प्रांत होता. 1765 मध्ये इंग्रजांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला आणि 10 फेब्रुवारी 1770 रोजी त्याला अधिकृतपणे 'जिल्हा' म्हणून घोषित केले.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : मुघलांच्या राजवटीत पूर्णिया हा एक लष्करी सीमावर्ती प्रांत होता. 1765 मध्ये इंग्रजांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला आणि 10 फेब्रुवारी 1770 रोजी त्याला अधिकृतपणे 'जिल्हा' म्हणून घोषित केले.

3 / 5
नावाचा अर्थ : 'पूर्णिया' हा शब्द 'पूर्ण' आणि 'अरण्य' या दोन शब्दांपासून बनला आहे. 'पूर्ण' म्हणजे समृद्धी आणि 'अरण्य' म्हणजे जंगल. पूर्वी हा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने त्याला हे नाव पडले.

नावाचा अर्थ : 'पूर्णिया' हा शब्द 'पूर्ण' आणि 'अरण्य' या दोन शब्दांपासून बनला आहे. 'पूर्ण' म्हणजे समृद्धी आणि 'अरण्य' म्हणजे जंगल. पूर्वी हा भाग घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने त्याला हे नाव पडले.

4 / 5
विशाल प्रशासकीय वारसा : भारतात सध्या 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि सुमारे 800 जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णियाचा इतिहास सर्वात प्राचीन आहे.

विशाल प्रशासकीय वारसा : भारतात सध्या 28 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश आणि सुमारे 800 जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णियाचा इतिहास सर्वात प्राचीन आहे.

5 / 5
महत्त्व : बिहारच्या ईशान्य भागात वसलेला हा जिल्हा आजही आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशामुळे ओळखला जातो.

महत्त्व : बिहारच्या ईशान्य भागात वसलेला हा जिल्हा आजही आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशामुळे ओळखला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us