सिग्नलशिवाय धावणारी भारतातील एकमेव ट्रेन, 124 वर्षांपासून हात दाखवताच थांबते

Unique Train : भारतात रेल्वेचे मोठे नेटवर्क आहे, दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. मात्र भारतात एक अशी ट्रेन आहे जी गेल्या 124 वर्षांपासून विना सिग्नलशिवाय धावते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:43 PM
1 / 5
ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

ट्रेनचे नाव आणि स्थान: ही अनोखी ट्रेन उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जालौन जिल्ह्यातील 'एट जंक्शन' ते 'कोंच' दरम्यान धावते. स्थानिक लोक या ट्रेनला प्रेमाने 'अद्दा' (Adda) म्हणून ओळखतात.

2 / 5
विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

विना सिग्नल प्रवास: देशातील इतर सर्व गाड्या सिग्नलच्या आधारावर चालतात, परंतु ही ट्रेन गेल्या 124 वर्षांपासून कोणत्याही सिग्नलशिवाय धावत आहे.

3 / 5
हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

हाथ दाखवल्यावर थांबते: या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी हात दाखवताच ती थांबते. प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून फक्त हात दाखवण्याची गरज असते.

4 / 5
कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

कमी वेग आणि अंतर: ही एक शटल ट्रेन असून तिचा मार्ग केवळ 13 किलोमीटर लांब आहे. ट्रेनचा वेग ताशी 30 किमी असून हे अंतर पार करण्यासाठी तिला साधारण 40 मिनिटे लागतात.

5 / 5
ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

ऐतिहासिक वारसा: या ट्रेनची सुरुवात ब्रिटिशांनी 1902 मध्ये केली होती. आजही ती त्याच जुन्या परंपरेने आणि वैशिष्ट्यांसह सुरू आहे. या ट्रेनला फक्त 3 डबे आहेत. हा मार्ग येथील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.