PHOTO | पावसाचा कहर… पिकं झोपली… घरदार उद्ध्वस्त झाले…. जगाचा पोशिंदा हतबल अन् हवालदिल!
राज्यात तुफान पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत.
1 / 9

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
2 / 9

राज्यात तुफान पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करण्यासाठी नेतेमंडळी ग्राऊंडवर उतरुन, शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत.
3 / 9

नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेत आहेत.
4 / 9

अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाच्या तडाख्यात सिमेंटमध्ये उभे असलेले लोखंडी पोल अशा पद्धतीने उध्वस्त झाले आहेत.
5 / 9

तिथे पिकांचे काय झाले असेल याची कल्पना सहजच येईल.
6 / 9

पावसाने शेतच वाहून गेले, तिथे पंचनामे कशाचे करणार, असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
7 / 9

पलूस-कडेगाव, सांगलीत परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे.
8 / 9

कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा येथील शहाजी घागरे यांच्या शेतातील कारलं आणि टोमॅटो या पिकांचं नुकसान झालं.
9 / 9

पावसामुळे पिकांचंच नाही तर घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.
Follow Us