- Marathi News Photo gallery Main reason for sudden darkening of the skin is a deficiency of vitamin B12 in the body
त्वचा अचानक पडली काळी? सावधान, अत्यंत गंभीर…
अचानक त्वचा काळी पडत असेल तर ते अत्यंत वाईट संकेत आहेत. यामुळे त्वचेच्या काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त काळजी नाही तर एका व्हिटामिनची कमी शरीरात झाल्यानंतरही त्वचा काळी पडते.
1 / 5

बऱ्याचदा आपला चेहरा अचानक काळा पडतो. याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, अचानक जर चेहरा काळा पडत असेल तर त्याला गांर्भियाने घ्या.
2 / 5

सतत उन्हात फिरणे, अपुरी झोप, तणाव आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयी. यामुळेही बऱ्याचहा त्वचा काळी पडते. सर्वात महत्वाचे म्हणजे त्वचेवर वाईट परिणाम खाण्यापिण्याचा होतो.
3 / 5

जर आपण चांगले खाल्ले तर त्वचा देखील चांगली होते. मात्र, खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे त्वचेवर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
4 / 5

जर तुमची त्वचा अचानक काळी पडली असेल तर तो व्हिटॅमिन B12 ची शरीरात कमतरता शरीरात असल्याचे स्पष्ट होते.
5 / 5

व्हिटॅमिन B12 शरीरात कमी झाल्याने सर्वात मोठा संकेत हा काळी त्वचा आहे. अगोदर काळी त्वचा होते आणि त्यानंतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात.
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी?
जागा रिकामी झाल्यावर... छगन भुजबळांचा कुणाला टोला?
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?
भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ..
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...