अफगाणिस्तानातील सत्ताबदलाचा भारताला फटका, सणासुदीच्या काळात बदाम, मनुक्यांचा भाव वाढणार

Dryfruits | अफगाणिस्तानातील मालाची आयात आणि निर्यात थांबली आहे. परिणामी अफगाणिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंचा बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

अफगाणिस्तानातील सत्ताबदलाचा भारताला फटका, सणासुदीच्या काळात बदाम, मनुक्यांचा भाव वाढणार
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 06, 2021 | 6:38 AM
Follow Us