हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी हा हेल्दी सूप फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी
हिवाळ्यात निरोगी आरोग्य सर्वात महत्वाचे ठरते. हिवाळ्यात संक्रमण अधिक होण्याची शक्यता असते. अशावेळी स्वत:ला निरोगी ठेवणे म्हणजे मोठा टास्क असतो. अशावेळी आपण दररोजच्या आहारात ग्रीन सूपचा समावेश करू शकता.
1 / 5

हिवाळ्यात निरोगी राहणे अत्यंत महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी आहारात काही बदल आपल्याला करावा लागेल. जर हिवाळयात आजारापासून दूर राहायचे असेल तर हेल्दी गोष्टी खाण्यावर भर द्या.
2 / 5

हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारात खास ग्रीन सुपचा समावेश करा. ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल आणि अनेक घटक तत्व आपल्या शरीराला आरामात मिळतील.
3 / 5

व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारख्या पोषक तत्वांचा समावेश ग्रीन सूपमध्ये आहे. विशेष म्हणजे हा खास सूप तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता.
4 / 5

5 / 5

भोपळा सर्वात अगोदर कुकरमध्ये उकडून घ्या. त्यानंतर मस्त फोडणी द्या आणि त्यामध्ये पाणी टाका, शिजलेल्या भोपळा मिक्स करून घ्या हा मिनिटांमध्ये हा हेल्दी सूप तयार होईल.
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
सणसणीत लगावली...! रोहितच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूकडून लेखाजोखा
दुसऱ्या लग्नानंतरही पहिल्या पतीशी बोलायची बायको, संशयातून सेराजने..
नीटवरुन देशात गदारोळ, या परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...