Photo : अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वे रुळांवर पाणी साचले, रेल्वे सेवा ठप्प

गेल्या दोन दिवसांपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

| Updated on: Jul 19, 2023 | 2:12 PM
1 / 6
अंबरनाथ, बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

अंबरनाथ, बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

2 / 6
मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला मोठा पूर आला आहे.

मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला मोठा पूर आला आहे.

3 / 6
बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.

4 / 6
सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

5 / 6
पावसामुळे कल्याणमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पावसामुळे कल्याणमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

6 / 6
पावसामुळे प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या पुलाचे रेलिंग्ज तुटून वाहू गेले आहेत.

पावसामुळे प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या पुलाचे रेलिंग्ज तुटून वाहू गेले आहेत.