तब्बल 80 वाघ-बिबट्यांची शिकार, प्राण्यांच्या जीवावर कोण उठलंय?, RTI मध्ये धक्कादायक माहिती

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्याच्या शिकारीच्या आकड्यांनी वन विभागाची झोप उडालीय. राज्यात गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट्या शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेत.

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 27, 2021 | 1:45 PM
1 / 4
महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्याच्या शिकारीच्या आकड्यांनी वन विभागाची झोप उडालीय. राज्यात गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट्या शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेत.

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्याच्या शिकारीच्या आकड्यांनी वन विभागाची झोप उडालीय. राज्यात गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट्या शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेत.

2 / 4
नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात, हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय. यावरुन शिकार आणि शिकारी रोखण्यात वनविभाग सपशेल फेल ठरल्याचं दिसून येतंय.

नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात, हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय. यावरुन शिकार आणि शिकारी रोखण्यात वनविभाग सपशेल फेल ठरल्याचं दिसून येतंय.

3 / 4
चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू

चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू

4 / 4
प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही वन विभागाची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत असल्याचं दिसून येतेय. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना त्यातही शिकारीचे प्रमाण अधिक आहे.

प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही वन विभागाची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत असल्याचं दिसून येतेय. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना त्यातही शिकारीचे प्रमाण अधिक आहे.

Follow Us