Reporter Gajanan Umate

Reporter Gajanan Umate

नागपूर - प्रतिनिधी - TV9 Marathi

gajanan.umate@tv9.com
भयानक! 40 विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली आणि…, नागपुरात चित्तथरारक घटना

भयानक! 40 विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली आणि…, नागपुरात चित्तथरारक घटना

नागपुरात स्कूल बसमध्ये असलेल्या 40 विद्यार्थ्यांबाबत जे घडलं ते अतिशय चित्तथरारक होतं. या सर्व विद्यार्थ्यांचा जीव आज धोक्यात होता. पण एका सुज्ञ व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या सर्व विद्यार्थ्यांचे प्राण बचावले.

अधिवासाचा दाखला नाही, पण ‘या’ डॉक्युमेंटचा ताप, महिनाभर थांबावं लागणार; लाडकी बहीण योजनेत विघ्न सुरूच

अधिवासाचा दाखला नाही, पण ‘या’ डॉक्युमेंटचा ताप, महिनाभर थांबावं लागणार; लाडकी बहीण योजनेत विघ्न सुरूच

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना चांगली असली तरी अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत सेतू देण्यात यावे अशा अनेक मागण्या महिला वर्गातून करण्यात येत आहेत. तसेच सर्व्हर डाऊन होण्याच्या प्रकारांना आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सगेसोयऱ्यांबाबतची ओबीसी नेते तायवाडेंची भूमिका वेगळी?; बबनराव तायवाडे नेमकं काय म्हणाले ?

सगेसोयऱ्यांबाबतची ओबीसी नेते तायवाडेंची भूमिका वेगळी?; बबनराव तायवाडे नेमकं काय म्हणाले ?

मनोज जरांगे पाटील दिवसे न् दिवस ओबीसी नेत्यांवर खालची भाषा वापरत आहेत. राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची भाषा करत आहे. तुमची तेवढी उंची आहे का? आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असेल तर कोण कुणाला पाडणार हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा देतानाच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळेच राज्यातील ओबीसी एकवटला आहे, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ खुलेआम बोलत नसतील, पण… अनिल देशमुख यांचं मोठं विधान काय?

छगन भुजबळ खुलेआम बोलत नसतील, पण… अनिल देशमुख यांचं मोठं विधान काय?

आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची असेल. काही इश्यूबद्दल बोलायचं असेल. जेव्हा मोठी मिटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं. आमच्या आघाडीत कोणी मोठा आणि छोटा भाऊ नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. एकोप्याने काम सुरू आहे. पुढची विधानसभा आहे, ती आम्ही एकत्र बसून लढू आणि जिंकू, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

पुणे हिट अँड रन केसप्रकरणात माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा, आरोपींना वाचविण्यासाठी काय सुरु आहे कारनामा, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप काय

पुणे हिट अँड रन केसप्रकरणात माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा, आरोपींना वाचविण्यासाठी काय सुरु आहे कारनामा, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप काय

Pune hit and run case : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघातप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना वाचविण्यासाठी आता असा कारनामा करण्यात येत असल्याचा त्यांचा दावा आहे.

काँग्रेसचाही स्वबळाचा नारा?, 288 जागा लढण्याबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; आघाडीत चाललंय काय?

काँग्रेसचाही स्वबळाचा नारा?, 288 जागा लढण्याबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं विधान; आघाडीत चाललंय काय?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह दुणावला आहे. या निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा येताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 288 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले. त्यानंतर काँग्रेसमधूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.

तर अजितदादा महायुतीतून बाहेर पडले असते; विजय वडेट्टीवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

तर अजितदादा महायुतीतून बाहेर पडले असते; विजय वडेट्टीवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मी नीटची परीक्षा रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. नीट होऊ नये असं मुश्रीफ म्हणतात. महाराष्ट्राच्या पोरांचे नुकसान झाले आहे, पुन्हा परीक्षा घ्या. या परीक्षा रद्द करणे हा उपाय आहे, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करता येणार आहे, असं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार धर्मनिरपेक्ष नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा

शरद पवार धर्मनिरपेक्ष नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा धक्कादायक दावा

खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे ? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात घ्या असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी माजी मंत्री शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

4 जूननंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप?; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत आंबेडकरांचा खळबळजनक दावा काय?

4 जूननंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप?; शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत आंबेडकरांचा खळबळजनक दावा काय?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात एक महत्त्वाचा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांचा हा दावा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आहे.

‘राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं’, प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य

‘राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं’, प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य

"आम्ही त्यावेळी चर्चा केलीच ना. आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली. चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली. आम्ही पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले. तुम्ही सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद होईल. तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करु इच्छित आहोत. त्यावेळेस मला तरी वाटलं की हे अनुकूल आहे", असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा भूकंप ? विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, अनेक बैठका झाल्या ?; थेट मंत्र्यानेच टाकला बॉम्ब

काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा भूकंप ? विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, अनेक बैठका झाल्या ?; थेट मंत्र्यानेच टाकला बॉम्ब

राज्याचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्या भाजप नेत्यांशी अनेक चर्चा झाल्या. मी या चर्चांचा साक्षीदार आहे, असा खळबळजनक दावा अत्राम यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अत्राम यांच्या या दाव्यावर वडेट्टीवार यांनी खुलासा केला आहे.

अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी…; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं फटकारलं

अशोक चव्हाण यांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी…; काँग्रेसच्या बड्या नेत्यानं फटकारलं

Congress Leader Nana Patole on Ashok Chavan : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा अशोक चव्हाणांवर घणाघात; म्हणाले, अशोक चव्हाण यांची लायकी... माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करणारा काँग्रेसचा बडा नेता कोण? कुणी डागलं टीकास्त्र? वाचा सविस्तर.....

नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.