साखरेच्या भावात मोठी घसरण, 22 दिवसात 16 रूपयांनी स्वस्त, सरकारने..

देशभरात साखरेचे भाव गगणाला पोहोचले होते. ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दणका बसला. त्यातच आता सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळतंय.

| Updated on: Sep 14, 2026 | 10:03 AM
1 / 5
देशात साखरेचे भाव वाढताना दिसले. साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले.

देशात साखरेचे भाव वाढताना दिसले. साखरेचे भाव गगणाला पोहोचले. त्यानंतर सरकारने साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले.

2 / 5

त्यानंतर आता 22 ऑगस्टच्या तुलनेत 22 सप्टेंबरला साखरेचे भाव 12 ते 16 रूपयांनी कमी झाली आहेत. केंद्र सरकारने साखरेचे भाव कमी होण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. ज्यानंतर साखरेचे भाव कमी झाले.

3 / 5

साठेबाजांविरोधात सरकारने कारवाई केली काही नियमात बदल केले. साखरेचे भाव वाढत होते. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला. मुंबईत 22 ऑगस्टला साखरेचा भाव 68 किलो होता.

4 / 5

आता 12 सप्टेंबरला त्यात घसरण होऊन 54 झाला. ऐन सणावाराच्या तोंडावर साखरेचे दर वाढताना दिसले. साखरेचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला.

5 / 5

अखेर आता साखरेचे दर कमी होताना दिसत आहेत. सणावारामध्ये साखर मोठ्या प्रमाणात लागते. साखरेचे दर वाढल्यानंतर मिठाई व्यावसायिकांनी मिठाईंच्या भावात कमालीची वाट केली. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us