सकाळी-सकाळी आमदार आले नाहीत, अजितदादांवर काय दिवस आलेत? -उन्मेश पाटील
अजित पवारांना कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहे. अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

अजित पवारांना (Ajit Pawar) कोण घाबरतं? त्यांचे आमदार सकाळी-सकाळी आले नाही. म्हणूनच हे दिवस त्यांना आले आहेत, अशी टीका भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. फडणवीस आणि शिंदेंमुळे अजितदादांची काय परिस्थिती झाली होती, त्यांनी बघितलं आहे, असं उन्मेश पाटील (Unmesh Patil) म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी भाजपमुळे मुख्यमंत्री झालो आणि भाजपचे आदेशाने उपमुख्यमंत्री होतोय, असंही ते म्हणालेत.
बँक की पोस्ट ऑफिस, कोणत्या पर्यायात मिळेल छप्परफाड परतावा? जाणून घ्या
दुधाचा चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी होतेय? गॅस टाळण्यासाठी करा 'हे' उपाय
Flipkart वर मोटोरोला एज 70 प्रो प्लसची विक्री सुरू, मिळवा घसघशीत सूट
8000mAh बॅटरीचा पॉवरफूल तगडा 5G फोन लाँच, भन्नाट आहेत फिचर्स
श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी