Chanakya Niti : ‘बचके रहना रे बाबा’ या 5 लोकांशी शत्रुत्व म्हणजे स्व:ताचे नुकसान

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्यांचे यांचे जीवन दारिद्र्य आणि संघर्षात गेले. पण संकटांवर मात करुन आचार्य यांनी त्यांचा प्रत्येक संघर्ष हा जीवनाचा (Life) धडा समजून मोठ्या आव्हानांवर मात केली.

Mrunal Patil | Updated on: Apr 15, 2022 | 7:36 AM
1 / 5
आचार्य चाणक्यांच्या मते ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्याशी कधीही शत्रुत्व करू नये. अशी व्यक्ती तुमचा जीव धोक्यात घालू शकते. त्यांच्यापासून अंतर ठेवणे शहाणपणाचे आहे.

आचार्य चाणक्यांच्या मते ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्याशी कधीही शत्रुत्व करू नये. अशी व्यक्ती तुमचा जीव धोक्यात घालू शकते. त्यांच्यापासून अंतर ठेवणे शहाणपणाचे आहे.

2 / 5
तुमच्या जवळच्या डॉक्टर आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींपासून कधीही वैर बाळगू नये. डॉक्टरांशी शत्रुत्व केल्याने तुमचे इतके मोठे नुकसान होऊ शकते, ज्याची भरपाई करणे कठीण आहे.

तुमच्या जवळच्या डॉक्टर आणि स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींपासून कधीही वैर बाळगू नये. डॉक्टरांशी शत्रुत्व केल्याने तुमचे इतके मोठे नुकसान होऊ शकते, ज्याची भरपाई करणे कठीण आहे.

3 / 5
जर तुम्ही तुमची रहस्ये कोणाला सांगितली असतील तर त्यांच्याशी शत्रुत्व घेणं तुम्हाला कधीही संकटात टाकू शकतं. त्याच्याशी शत्रुत्व घेतल्याने तुमची गुपिते समाजात उघड होऊ शकतात. यामुळे तुमच्याच प्रतिमेला हानी पोहोचेल.

जर तुम्ही तुमची रहस्ये कोणाला सांगितली असतील तर त्यांच्याशी शत्रुत्व घेणं तुम्हाला कधीही संकटात टाकू शकतं. त्याच्याशी शत्रुत्व घेतल्याने तुमची गुपिते समाजात उघड होऊ शकतात. यामुळे तुमच्याच प्रतिमेला हानी पोहोचेल.

4 / 5
 श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीपासून अंतर राखणे शहाणपणाचे आहे. जर तुम्ही अशा लोकांच्या जवळ गेलात तर ते तुमचा पुरेपूर फायदा घेतील आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या उपयोगाचे नसाल त्या दिवशी ते तुमचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीपासून अंतर राखणे शहाणपणाचे आहे. जर तुम्ही अशा लोकांच्या जवळ गेलात तर ते तुमचा पुरेपूर फायदा घेतील आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या उपयोगाचे नसाल त्या दिवशी ते तुमचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

5 / 5
 श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीपासून अंतर राखणे शहाणपणाचे आहे. जर तुम्ही अशा लोकांच्या जवळ गेलात तर ते तुमचा पुरेपूर फायदा घेतील आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या उपयोगाचे नसाल त्या दिवशी ते तुमचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीपासून अंतर राखणे शहाणपणाचे आहे. जर तुम्ही अशा लोकांच्या जवळ गेलात तर ते तुमचा पुरेपूर फायदा घेतील आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या उपयोगाचे नसाल त्या दिवशी ते तुमचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

Follow Us