- Marathi News Spiritual adhyatmik Follow these jyotish tips to avoid daily fight with partner know more about this
VastuTips : रोजची कटकट, सतत भांडणं, यावर उपाय हवाय ? मग या 4 गोष्टी करुन पाहा
काही घरांमध्ये क्लेक्षाचे वातावरण असते. घरात शांतता राखण्यासाठी अनेक उपाय केले जातात, परंतु तरीही शांतात निर्माण होत नाही. या समस्येवर ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते नियम.
1 / 4

मंत्राचा जप आवश्यक : वैवाहिक जीवनात सुख-समृद्धीसाठी ‘ओम ह्नी क्लीं मातंगय फत्सवाहा’ या मंत्राचा जप करावा. ज्योतिष शास्त्रानुसार हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमच्यातील वाद कमी होतील. या मंत्राच्या उच्चाराने घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल.
2 / 4

शिवाची पूजा : दररोज शिव आणि पार्वतीची पूजा करा. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्तीसमोर दररोज दिवा लावा आणि घरात सुख-शांतीचे वातावरण निर्माण करा.
3 / 4

जोडीदारासाठी: ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोपताना पतीच्या डोक्यावर सिंदूर लावा. या उपायाने तुमच्यातील भंडणे कमी होऊ शकतील.
4 / 4

पिठाचा उपाय : ज्योतिष शास्त्रानुसार गव्हाचे पीठ शनिवारी किंवा सोमवारी घरात आणावे. यामुळे तुमचे त्रास दूर होतात.
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…
देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
दिल्ली लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singhने गाण्याचा टीझर पुढे ढकलला
कराळे मास्टर डोक्यावर बिस्कीट पाणी घेऊन थेट जंतरमंतर वर, Viral
उद्धव ठाकरे यांनी दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र..
Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...