Chanakya Niti: वेळीच ‘या’ गोष्टीत अंतर ठेवा, नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो

आचार्य चाणक्य यांच्या मते काही गोष्टींपासून वेेळेतच अंतर ठेवणं गरजेचं असतं. वेळेत अंतर ठेवले नाही तर नंतर पश्चाताप होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 10:15 AM
1 / 5
 नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात. त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. नात्यात दूरावा आणतील अशा चूक टाळल्या पाहिजेत. अशा चूका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दूरावा येतो. आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत, जे वैवाहिक जीवन बरबाद करू शकतात.

नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात. त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. नात्यात दूरावा आणतील अशा चूक टाळल्या पाहिजेत. अशा चूका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दूरावा येतो. आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत, जे वैवाहिक जीवन बरबाद करू शकतात.

2 / 5
आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते.  कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.

आचार्य चाणक्य यांना आजही एक उत्तम लाईफकोच म्हणून पाहिले जाते. कारण त्यांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या अनेक गोष्टी योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतात. लोकांना मार्गदर्शनपर ठरतात. आचार्य यांनी सांगितलेल्या गोष्टी येथे जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी योग्य दिशा दाखवतील.

3 / 5
विद्याहीन गुरू - आचार्य चाणक्य यांच्या मते अशा गुरू पासून दूर रहा जे स्वत: ज्ञानी नसतील. असा गुरू पासून लांबच बरं. याने तुमच्या जीवनात काहीच प्राप्त होणार नाही. याने जीवन सुरळीत होण्याव्यतिरिक्त आणखी बिघडेल.

विद्याहीन गुरू - आचार्य चाणक्य यांच्या मते अशा गुरू पासून दूर रहा जे स्वत: ज्ञानी नसतील. असा गुरू पासून लांबच बरं. याने तुमच्या जीवनात काहीच प्राप्त होणार नाही. याने जीवन सुरळीत होण्याव्यतिरिक्त आणखी बिघडेल.

4 / 5
 वाईट संगत -  जर तुम्ही वाईट सवयी असलेल्या मित्रांच्या सानिध्यात असाल तर त्याने तुम्हाला देखील वाईट सवयी लागतील. अशा मित्रांपासून वेळीच लांब झालेलं चांगलं. वाईट सवयींमुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.

वाईट संगत - जर तुम्ही वाईट सवयी असलेल्या मित्रांच्या सानिध्यात असाल तर त्याने तुम्हाला देखील वाईट सवयी लागतील. अशा मित्रांपासून वेळीच लांब झालेलं चांगलं. वाईट सवयींमुळे तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.

5 / 5
 बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.

बिझनेस करणाऱ्यांनी वाणी कायम मधुर ठेवावी. डोक शांत ठेवावं. कडू आणि रागिट लोक कधी चांगला बिझनेस करू शकत नाहीत. तुमचं बोलणं हे कायम गोड आणि सोमरच्या व्यक्तीला भावणारं असलं पाहिजे.