AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AFG: टीम इंडियाच आशिया कपच स्वप्न भंगणार? पाकने अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखलं

PAK vs AFG: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा सामना सुरु आहे. फायनलचा मार्ग सोपा करण्यासाठी आज दोन्ही टीम्सना विजय मिळवणं आवश्यक आहे.

PAK vs AFG: टीम इंडियाच आशिया कपच स्वप्न भंगणार? पाकने अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखलं
Pak vs AfgImage Credit source: pcb twitter
| Updated on: Sep 07, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 राऊंडमध्ये आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा सामना सुरु आहे. फायनलचा मार्ग सोपा करण्यासाठी आज दोन्ही टीम्सना विजय मिळवणं आवश्यक आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने आज टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान-अफगाणिस्तान इतकाच आजचा सामना टीम इंडियासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे.

टीम इंडियासाठी सामना का महत्त्वाचा?

तुम्ही म्हणाल टीम इंडियाचा काय संबंध? खरंतर टीम इंडिया काल श्रीलंकेविरुद्ध जिंकली असती, तर आजचा सामना भारतासाठी महत्त्वाचा नसता. पण सुपर 4 राऊंडच्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. आधी पाकिस्तान नंतर श्रीलंकेने पराभूत केलं. या स्पर्धेतील टीम इंडियाच आव्हान जवळपास संपुष्टात आलय.

हा सर्व जर-तरचा खेळ

आजच्या सामन्यात काही चमत्कार घडला, तर टीम इंडियाच आशिया कपमधील आव्हान जिवंत राहील. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते आज अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करत आहेत. अफगाणिस्तानने पाकिस्तानला नमवणं आवश्यक आहे. पण पाकिस्तानचा संघ जिंकला, तर भारतासाठी दरवाजे बंद होती. हा सर्व जर-तरचा खेळ आहे.

अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिलं हे लक्ष्य

दरम्यान अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 129 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने सर्वाधिक 35 धावा केल्या. अन्य फलंदाज मोठी खेळी करु शकले नाहीत.

प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....