टीम इंडियाने टी20 क्रिकेट विजयात गाठलं पहिलं स्थान, पाकिस्तानला टाकलं मागे

झिम्बाब्वेला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 4-1 ने नमवलं. चार विजयासह टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. शेवटचा सामना जिंकताच टीम इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पाकिस्तानलाही विजयाच्या विक्रमात मागे टाकलं आहे.

टीम इंडियाने टी20 क्रिकेट विजयात गाठलं पहिलं स्थान, पाकिस्तानला टाकलं मागे
| Updated on: Jul 14, 2024 | 11:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us