पुण्यात रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरे जळून खाक
या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
पुणे – पुण्यातील(Pune) रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरं जळून झाली खाक झाली. आगीत घरांच(Fire) मोठं नुकसान झाले असून संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या राख झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पीडितांवर अक्षरश्या अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले आहे. या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

