पुण्यात रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरे जळून खाक
या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
पुणे – पुण्यातील(Pune) रक्षकनगरमध्ये लागलेल्या आगीत 15 घरं जळून झाली खाक झाली. आगीत घरांच(Fire) मोठं नुकसान झाले असून संसारोपयोगी वस्तू आगीत जळाल्या राख झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पीडितांवर अक्षरश्या अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले आहे. या आगीत लेकीच्या लग्नासाठी जमवलेले सर्व साहित्य आगीत जळून राख झाल्याचे समोर आले आहे. प्रशासणाने संबधीत घटनेची तातडीने दखल घेत मदत करावी अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे. पीडित महिलेने बिगारी काम करून लग्नासाठीचे साहित्य (Materials for marriage)खरेदी केले होते.
Follow Us
Latest Videos
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
