राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतात : अजित पवार
राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले याचा विचारा करावा, असं अजित पवार म्हणाले.
राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले. नुसते भाषणे करून रोजी रोटीचा अन जनतेचा प्रश्न सुटत नाही.ते नुसती पलटी मारतात लोकसभा निवडणूका वेळी केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली होती.परत विधानसभा वेळी काय केलं तुम्ही पहिल अन कालच भाषण ऐकलं त्यामुळं सरड्यासारख रंग बदलण्याचे काम राज ठाकरेंचं सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
Follow Us
Latest Videos
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..

