Uday Samant | खातेवाटप झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु, उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

Uday Samant | खातेवाटप झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे.

Uday Samant | खातेवाटप झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु, उदय सामंत यांचा विरोधकांना टोला
| Updated on: Aug 11, 2022 | 3:38 PM

Uday Samant | खातेवाटप (Ministry Allocation) झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला कॅबिनेट मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांना लगावला आहे. आतापर्यंत मंत्रीमंडळ स्थापन कधी होणार हाच प्रश्न विरोधक विचारत होते. आता मंत्र्यांना कधी खातेवाटप करण्यात येणार आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली धडाक्यात काम सुरु असून खातेवाटप सध्या जरी झाले नसले तरी काम मात्र जोरात सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला. असे असले तरी खातेवाटप लवकरच होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. तसेच खातेवाटपावरुन कसला ही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणीही नाराज नाही. ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही आणि ज्यांना मिळाले त्यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी अधिवेशनाचे (Monsoon Session) सूप वाजल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.