“…हा तर भाजपचा कुटील डाव”, अंबादास दानवे यांचा आरोप
उद्धव ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केलीय. पाहा...
दत्ता कानवटे, औरंगाबाद : उद्धव ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर (BJP) टीका केलीय. हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला आहे? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत. तसंच या निर्णयावरून गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे, असंही ते म्हणालेत. चिन्ह गोठवणं शिंदे गटाचा हा अट्टाहास होता का ? हा भाजपचा कुटिल डाव आहे. त्यांना स्पर्धक म्हणून कुठलाही राजकीय पक्ष नको आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले.
Published on: Oct 09, 2022 10:46 AM
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
