Amol Kolhe | शिवाजी महाराजांनी व्होटबँक नव्हे रयतेचं राज्य निर्माण केलं, अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर
ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा महाराजांनी व्होट बँक नाही तर रयतेचं राज्य तयार केले असे भाष्य अमोल कोल्हें यांनी केले आहे.
ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा महाराजांनी व्होट बँक नाही तर रयतेचं राज्य तयार केले असे भाष्य अमोल कोल्हें यांनी केले आहे. ते मध्यमांशी बोलत होते.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

