महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत स्मृती इराणींनी केले विद्यार्थांचे स्वागत केले
युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध (War) सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.
Published on: Mar 02, 2022 12:33 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

