औरंगाबाद नामांतरणावरून अंबादास दानवेंनी आंदोलक संघटना आणि पक्षांना सुनावलं, म्हणाले…

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एमआयएमसह शहरात आंदोलने करणाऱ्या संघटना आणि पक्षांवर तोफ डागली आहे

औरंगाबाद नामांतरणावरून अंबादास दानवेंनी आंदोलक संघटना आणि पक्षांना सुनावलं, म्हणाले...
| Updated on: Mar 18, 2023 | 1:46 PM

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर करण्यात आले. तेव्हा पासून गेली 24 दिवस या ना त्या संघटनेने नामांतरणाच्या विरोधात किंवा समर्थनार्थ शहरात आंदोलने केली आहे. तर बाहेरून लोक आणून शहराचं वातावरण खराब केलं जात आहे. या विषयाला हिंदू-मुस्लिम मुद्दा केला जातोय असे म्हणत साखळी उपोषण बंद करत असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एमआयएमसह शहरात आंदोलने करणाऱ्या संघटना आणि पक्षांवर तोफ डागली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे आता नामांतरण झाले आहे. आता काही होणार नाही. तरिही कोणाला न्यायालयात जायचं असेल तर खुसाल जा. रस्त्यावर आंदोलन करून हा निर्णय आता बदलू शकत नाही. पण काही जण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद शहराचे वातावरण खराब करण्याचा किंवा शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.