Aurangabad: जायकवाडी धारण 100 टक्के भरण्याच्या तयारीत

संततधार पावसामुळे औरंगाबाद येथील जायकवाडी धारण (Jayakwadi Dam) 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 32 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे लवकरच तो 100 टक्क्यांची पातळी गाठणार आहे. सलग पाचव्या वर्षी जायकवाडी धारण 100 टक्के भरणार आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 87 टाक्यांवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे धारण म्हणून जायकवाडी […]

| Updated on: Jul 23, 2022 | 1:15 PM

संततधार पावसामुळे औरंगाबाद येथील जायकवाडी धारण (Jayakwadi Dam) 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 32 टक्क्यांवरून 87 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे लवकरच तो 100 टक्क्यांची पातळी गाठणार आहे. सलग पाचव्या वर्षी जायकवाडी धारण 100 टक्के भरणार आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 87 टाक्यांवर पोहोचला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे धारण म्हणून जायकवाडी धरणाची ओळख आहे. जलसाठा 90 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. नाशिक आणि नगर जिल्हातून जायकवाडीसाठी तब्बल 48,440 क्युसेकने पाणी येत आहे. यामुळेच जायकवाडीचा पाणीसाठा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातंय.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.