अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचा दाखल देत भास्कर जाधवांचं सद्यस्थितीवर भाष्य
भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपल्या शैलीत भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अंधेरी पोट निवडणुकीत काय होणार याबाबत स्पष्टता नाहीये. अशात उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर (Maharashtra Politics) आपल्या शैलीत भाष्य केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका कवितेचा दाखला त्यांनी दिलाय.पाहा..
Published on: Oct 09, 2022 12:45 PM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

