अण्णाभाऊ साठेंच्या कवितेचा दाखल देत भास्कर जाधवांचं सद्यस्थितीवर भाष्य
भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर आपल्या शैलीत भाष्य केलंय. पाहा...
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अस्थिरता आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अंधेरी पोट निवडणुकीत काय होणार याबाबत स्पष्टता नाहीये. अशात उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर (Maharashtra Politics) आपल्या शैलीत भाष्य केलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका कवितेचा दाखला त्यांनी दिलाय.पाहा..
Published on: Oct 09, 2022 12:45 PM
Follow Us
Latest Videos
पुन्हा तेच घडलं! नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव वगळलं?
2 महिन्यांनंतर शाळा सुरू! कुठे ढोल-ताशे, कुठे फुलांचा वर्षाव!
शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव!
ज्यांच्यावर काडीमात्र शंका नसते तेच... युवा सेनेतील 40 कार्यकर्त्यांचा
