ममता बॅनर्जींच्या दहशतीमुळं तृणमूल काँग्रेसला सत्ता: रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
जालना: भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यंची दहशत असल्यानं त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
