Mumbai | फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत बदल
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत पटाखे वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. पटाखेमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत फटाके वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

