Mumbai | फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत बदल
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत पटाखे वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. पटाखेमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत फटाके वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

