सरकारी बाबू संपात, पंचनामे विना शेतकऱ्याचे हाल; अवकाळीने शेतीचे नुकसान

चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान आहे. तालुक्यातील 53 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

सरकारी बाबू संपात, पंचनामे विना शेतकऱ्याचे हाल; अवकाळीने शेतीचे नुकसान
| Updated on: Mar 17, 2023 | 10:42 AM

जळगाव : राज्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असतानाच अवकाळी पावसाचे संकट देखील धडकले. याच्याआधीच राज्यात अवकाळीमुळे शेतीचे मोठं नुकसान झाल्याने अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. त्यातच विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊसाने जळगावला झोडपलं आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान आहे. तालुक्यातील 53 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सुमारे 2 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून शासकीय कर्मचारी संपावर असल्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध नाही. त्यामुळे आधीच झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असून त्यातच आता पुन्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.