Aurangabad | औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्याची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Aurangabad | औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक
| Updated on: Jun 17, 2022 | 12:42 PM

औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्याची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची आज दुपारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मोठा उहापोह सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठं जल आंदोलन छेडलं होतं. भाजपच्या नेतृत्वात आतापर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. अनेक पक्षांनी पाणी प्रश्नासाठी मोर्चे काढले होते. आता त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पाणी प्रश्नावर बैठक बोलावली आहे. औरंगाबाद्च्या विभागीय आयुक्तांबरोबर ही बौठक होणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सचिन चव्हाण याबैठकीस उपस्थित राहणार आहेत. पाणी पुरवठा विभागाचे सचिव सुद्धा ह्याबैठकीस उपस्थित राहणार आहेत. औरंगाबादातील वेगवेगळ्या भागांना कसा पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. अशा प्रश्नांवर याबैठकीतून तोडगा काढण्यात येणार आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.