औरंगाबादेत टॉयलेट पेपर गळ्यात घालून नागरिकांचं पाण्यासाठी आंदोलन
औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादच्या सिडको परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत, नागरिक आता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे.
औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. औरंगाबादच्या सिडको परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत, नागरिक आता रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. नागरिकांनी गळ्यात टॉयलेट पेपर अडकवत आंदोलन केलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिक त्रस्त आहेत.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

