नाशिक खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय

शहारत नेमीचं येतो पावसाळा व नेहमीच पडतात खड्डे अशी स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. शहरातील कुठल्याही परिसरात खड्डे नाहीत असे दिसत नाही. या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास(Travel) करावा लागत आहे ता

नाशिक खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव  मुठीत धरून प्रवास करावा लागतोय
| Updated on: Jul 18, 2022 | 2:37 PM

नाशिक – शहरात सुरु असलेली पावसाच्या रिपरिप , त्यात स्मार्ट सिटीच्या(Samrat city) कामासाठी रस्ते खोदले आहेत. सततच्या पावसामुळे (Rain) शहरात सर्वत्र चिखल झाला असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर खड्यांची चाळण झाली आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसापूर्व बैठकीचे आयोजन केले जाते. लाखो रुपयांचा निधीची घोषणा यासाठी केली जाते. पावसाळापूर्वीची कामे करत असताण शहारातील रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत.  यासाठी ठेकेदारांना दम दिला जातो. मात्र तरी शहारत नेमीचं येतो पावसाळा व नेहमीच पडतात खड्डे अशी स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. शहरातील कुठल्याही परिसरात खड्डे नाहीत असे दिसत नाही. या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास(Travel) करावा लागत आहे ता

 

 

 

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.