Uddhav Thackeray | स्वर्णिम विजय वर्षानिमित्त गेट-वे-ऑफ इंडियावर कार्यक्रम
स्वर्णिम विजय वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले.
भारताने पाकिस्तानला 1971 च्या युद्धात नमवत विजयी पताका फडकावल्या होत्या. याच विजयासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. दरम्यान यंदा स्वर्णिम विजय वर्षानिमित्त मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया या भारताच्या सीमारेषेवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला सैन्यातील मोठे अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारताच्या विजयाबद्दल माहिती देण्यात आली. 1971 साली पाकिस्तान विरुद्ध लढण्यात आलेल्या आठवणींना यावेळी उजाळा देत भारताचा विजय पुन्हा एकदा आठवण्यात आला.
Follow Us
Latest Videos
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...

