VIDEO : कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री Raosaheb Danve यांची माहिती

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच जालना येथे झालेल्या एका भाषणादरम्यान रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान झालं आहे.

VIDEO : कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री Raosaheb Danve यांची माहिती
| Updated on: Aug 23, 2021 | 1:43 PM

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच जालना येथे झालेल्या एका भाषणादरम्यान रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोनामुळे रेल्वेचं 36 हजार कोटींचे नुकसान झालं आहे. जन-आशीर्वाद यात्रेत बोलताना दानवे यांची जीभ घसरली होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दानवे यांनी त्यांना थेट सांड अशी उपमा दिली होती. त्यावरुन काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिले.

 

 

 

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.