नितीन गडकरी यांना ‘या’ जेलमधून आला धमकीचा फोन, कोणी दिली धमकी?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आला. या फोनवरून तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली. पण ही धमकी कोणी दिली? कुठून करण्यात आला गडकरी यांना धमकीचा फोन? बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट...

नितीन गडकरी यांना 'या' जेलमधून आला धमकीचा फोन, कोणी दिली धमकी?
| Updated on: Jan 16, 2023 | 7:51 AM

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर येथे असणाऱ्या गडकरींच्या कार्यालयात तीन वेळा धमकी देणारे कॉल आलेत. हे धमकीचे फोन बेळगावच्या जेलमधून करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने हा फोन करण्यात आला. इतकेच नाही तर त्यावर तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली. पण ही धमकी कोणी दिली? कुठून करण्यात आला गडकरी यांना धमकीचा फोन? बघा टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट…

नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणांसह सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आणि धमकीचा फोन नेमका कोणी केला त्या व्यक्तीचा तपास करणं वेगानं सुरू झालं. या तपासून गडकरींना धमकीचा फोन हा बेळगावमधून आल्याचे समोर आले. बेळगाव येथील बेळगाव सेंट्रल जेल हे नागपूरपासून तब्बल हजार किमीवर आहे. जयेश कानथा या नावाच्या व्यक्तीने गडकरी यांना धमकीचा फोन केला होता. पण त्यामागे नेमके काय कारण होते? त्याने कोणाच्या सांगण्यावरून गडकरी यांना धमकी दिली, हे जाणून घेण्यासाठी बघा हा व्हिडिओ…

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.