Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्रात सचिवालय नाही, फक्त मंत्रालय आहे’-tv9

ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय घेताना, काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते.

Devendra Fadnavis | 'महाराष्ट्रात सचिवालय नाही, फक्त मंत्रालय आहे'-tv9
| Updated on: Aug 18, 2022 | 4:21 PM

राज्याच्या अधिवेशनात सचिवालय की मंत्रालय हा मुद्दा चर्चेत पुन्हा एकदा आला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले. तसेच ते म्हणाले, या संदर्भात आधीच संबंधीत मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्णय घेताना, काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते. त्यावरून राज्यात जोरदार राजकारण झाले होते. त्यावरून पुन्हा एकदा हा प्रश्न अधिवेशनात समोर आला. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये सचिवालय नाही फक्त मंत्रालय असल्याचे सांगितले.

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.