सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा – देवेंद्र फडणवीस
सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे.
सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे. सुनावणी सुरु राहिलं, आम्ही आमच्याकडून पुरावे देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बोलत आहेत असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अशा निराश लोकांच्यावरती फार कमेंट द्यायची नसते.
Published on: Sep 07, 2022 12:19 PM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

