AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा - देवेंद्र फडणवीस

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 07, 2022 | 12:19 PM
Share

सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे.

सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे. सुनावणी सुरु राहिलं, आम्ही आमच्याकडून पुरावे देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बोलत आहेत असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अशा निराश लोकांच्यावरती फार कमेंट द्यायची नसते.

Published on: Sep 07, 2022 12:19 PM