सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा – देवेंद्र फडणवीस
सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे.
सुनावणी सुरु असताना त्याबाबत बोलण हे अनुचित आहे. सुनावणी सुरु राहिलं, आम्ही आमच्याकडून पुरावे देऊ असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सत्ता गेल्यामुळे बोलत आहेत असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे अशा निराश लोकांच्यावरती फार कमेंट द्यायची नसते.
Published on: Sep 07, 2022 12:19 PM
Follow Us
Latest Videos
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
