Devendra Fadnavis: अडीच वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचे केवळ काम 12 टक्केच

यामध्ये जवळपास 76  टक्के घरांची गरज असताना केवळ 12 टक्के काम अडीच वर्षात झाले आहे. यामध्ये पैसे असून कामे झाली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis: अडीच वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचे केवळ काम 12 टक्केच
| Updated on: Aug 01, 2022 | 4:01 PM

मुंबई – आजची बैठक ही केंद्र सरकारकडून(Central Government) राबवन्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भाने ही बैठक होती. काही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्यात मात्र काही योजना मागे पडल्या आहेत. उदारणार्थ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही 76 टक्के झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी(City) ही केवळ बारा टक्के झाली आहे. यामध्ये जवळपास 76  टक्के घरांची गरज असताना केवळ 12 टक्के काम अडीच वर्षात झाले आहे. यामध्ये पैसे असून कामे झाली नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांनी केला आहे.

 

 

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.