मुंबई: ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुली विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारकडून पठाणी वसुली सुरु आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.