ठाकरे सरकारकडून पठाणी वसुली सुरु – देवेंद्र फडणवीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई: ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुली विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारकडून पठाणी वसुली सुरु आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Latest Videos
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

