Special Report | यंदा ‘गांधी’ ऐवजी दुसरा कॉंग्रेस अध्यक्ष होईल का?

पत्राच्या पुढच्या भागात कांग्रेसचा पंजा सोडण्यामागे आझादांनी 5 कारणं दिली आहेत. या पाचही कारणांचं बोट त्यांनी राहुल गांधींकडे रोखलंय.

| Updated on: Aug 27, 2022 | 2:13 AM

नवी दिल्ली : सोनिया गांधींना 5 पानांचं पत्र लिहून गुलाम नबी आझादांनी काँग्रेसला रामराम केलाय. पत्रात काँग्रेस दुरावस्थेचं कारणाला आझादांनी राहुल गांधींना जबाबदार धरलंय. खरमरीत आशय असलेल्या या पत्राचं पहिलंच वाक्य आहे की, बड़े अफसोस के साथ काँग्रेस से सदी पुराना नाता तोड़ने का फैसला किया है. इन दिनो काँग्रेस को ‘भारत जोड़ों’ यात्रा की जगह ‘काँग्रेस जोड़ो’ यात्रा निकालनी चाहिए! पत्राच्या पुढच्या भागात कांग्रेसचा पंजा सोडण्यामागे आझादांनी 5 कारणं दिली आहेत. या पाचही कारणांचं बोट त्यांनी राहुल गांधींकडे रोखलंय. पहिलं कारण राहुल गांधींनी अवतीभवती अनुभवशून्य लोकांचा गोतावळा जमा करुन ज्येष्ठांना साईडलाईन केलं. दुसरं कारण, कधी-कधी असं वाटतं की, राहुल गांधींचे सुरक्षारक्षक आणि त्यांचा स्टाफच पक्षाचे निर्णय घेतात. तिसरं कारण जेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष बनले, तेव्हापासून काँग्रेसच्या मूळ कार्यपद्धतीला तिलांजली मिळाली. चौथं कारण राहुल गांधींच्या कार्यपद्धतीनं सल्लागार व्यवस्थेला मूटमाती दिली गेली
आणि पाचवं कारण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंहांनी जारी केलेला जीआर जाहीरपणे फाडणं हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेचं लक्षण होतं. त्यामुळेच 2014 मध्ये काँग्रेसचं नुकसान झालं.

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.